क्रांतिसिंह नाना पाटील
> जन्म - ३ ऑगस्ट १ ९ ०० , येडेमच्छिंद्र ( जि . सांगवी )
> सातवी पास झाल्यानंतर डिसें . १ ९ २० ला तलाठी पदावर काम करण्यास सुरुवात .
> त्या काळात शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीचे पुनरुज्जीवन केल्यामुळे खेड्यापाड्यात चळवळीचा विस्तार होत होता . नाना पाटलांवर या चळवळीचा बराच प्रभाव पडला . त्याच विचारांतून स्वत : च्या पत्नीलाही शिक्षण देण्यास सुरुवात केली .
> कोल्हापूरातील सत्यशोधक समाजाचे विचारवंत व नेते भास्करराव जाधव हे मुंबई कायदेमंडळाच्या निवडणुकीला उभे राहिल्यावर नाना पाटलांनी त्यांचा जोरदार प्रचार - प्रसार केला . या काळात सतत सामाजिक राजकीय व्यापात व्यग्र असल्यामुळे नोकरीकडे दुर्लक्ष होऊ लागले .
> १ ९ ३० च्या सुमारास - सरकारी पैसा वैयक्तिक कामासाठी खर्च केल्याच्या आरोपावरून त्यांनी तलाठी पदावरून निलंबित करण्यात आले . मुळात अशा चालणाऱ्या गैरप्रकारांविरुद्ध त्यांनी यापूर्वी आवाज उठवला होता पण त्यांच्या चांगल्या कार्यात विघ्न आणण्यासाठी काही कारस्थानी मंडळींनी त्यांना या आरोपात अडकवले .
सविनय कायदेभंगाची चळवळ ( १ ९ ३० ) -
> या चळवळीच्या वेळी - केशवराव जेधेच्या आग्रहास्तव ब्राह्मणेतर बहुजन समाज हा काग्रेसच्या झंडवाखाली पल आला . नाना पाटलांनी विविध चळवळीत , आंदोलनात भाग घेतला भाषणांमध्ये जाणीवपूर्वक ते शेतकयांचा भाषेत बोलत .> रेठे धरण येथील जंगल सत्याग्रह व जुलै १ ९ ३० ला विळाशीचा जंगल सत्याग्रह यांचे नेतृत्व नाना पाटलांनी
केले . प्राई तोडू न देणे , त्याच्यावर झेंडे लावणे , सभा
घेणे , मोर्चे काढणे इ . विळाशीच्या सत्याग्रहाचे पडसाद पार संसदमय उमटले .
> १ ९ ३२ च्या दुसऱ्या कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळीही ते तुरुंगात गेले तेथे हजेरीचा पॅरील कायदा मोडल्याने जलदा कालावधी वाढवला .
> १ ९ ३४ च्या निवडणुका , १ ९ ३६ चे फैजपूरचे अधिवेशन या काळात त्यांनी काँग्रेसचा जोरदार प्रचार केला . १ ९ १८ ची सातारा जिल्हा लोकल बोर्डची निवडणूक ते हरले .
> ऑक्टो . १ ९ ४० गांर्थीच्या वैयक्तिक सत्याग्रहाच्या चळवळीत सातारा जिल्ह्यातून नाना पाटलांची निवड आली त्यांची सत्याग्रह बोरगाव ( जि . सांगली ) येथे केला . पुन्हा अटक करून येरवडा येथे नऊ महिने ठेवले . सुटके नंतरच्या युद्धविरोधी भाषण करून कायदेभंग केल्याने पुन्हा पकडले
> नाना पाटलांनी प्रतिसरकारच्या वेळी गांधीजी , पटेल यांना भेटायचा प्रयत्न केला पण त्यांनी हवे ते समर्थन न दिल्याने काँग्रेसचा त्याग
१ ९ ४२ चे आंदोलन
> तासगाव तहसील कचेरीवरील मोर्चाचे नेतृत्व नाना पाटलांनी केले . नंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी असेच मोर्चे कराड , दडूज , इस्लामपूर या ठिकाणी काढले . अशावेळी युनियन जॅक काढून तिरंगी निशान लावणे , इंग्रज साहेबांना गांधी टोपी घालणे अशा कृती केल्या जात .> नोव्हें . १ ९ ४२ ला यशवंतराव चव्हाण व नाना पाटील यांची भेट झाल्यावर पुढील काळात भूमिगत राहून इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे त्यांनी ठरवले . दळणवळणांची साधने उध्वस्त करणे , सरकारी इमारतींना आगी लावलेसारख्या कामात त्यांचे सहकारी अग्रेसर होते .
> नानांचे सहकारी - जी . डी . लाङबापू ( कुंडल बैंक लूट ) , नागनाथ नाईकवडी , नाथाजी व आप्पासाहेब लाड , घोडीराम इ .
> जून १ ९ ४३ - तक्रारी येथे रेल्वे खजिना लुटीया घटना त्यासाठीची हत्यारे गोव्याहून
> १ ९ ४४ - चिमठाणा ( धुळे ) येथे बसमधील सरकारी खजिना लुटला . त्यासाठीची योजना आटपाडी येथील चरखा संघ कार्यालयात तक्रार करण्यात आली .
प्रतिसरकार -सातारा
> काहीजण याला पत्री सरकार म्हणत .> प्रतिसरकारची राजधानी कुंडल होती ( सध्या सांगली जिल्ह्यात ) - या ठिकाणी तुफानदलाची युद्ध शाळा व प्रशिक्षण केंद्र होते . तुफान दलाचे कॅप्टन - उत्तमराव पाटील होते तर महिलांची कॅप्टन लीलाताई पाटील होत्या . या ठिकाणी तलवारी , लाठ्या - काठ्या , बंदुका वापरायचे प्रशिक्षण दिले जाई शिवाय वेळोवेळी उद्दिष्टांची जाणीव करून दिली जाई .
> प्रतिसरकारची कामे
• ग्रामराज्ये व लोककल्याणाची कामे केली , प्रौढ शिक्षण , रस्ते , आरोग्य , पाणी इ . ची कामे , कामासाठी निधी , दंड व सरकारी दरोड्यातून पैसा मिळवला .
> प्रतिसरकारचे वैशिष्ट्ये -
( १ ) लोकांवर कर बसवले नाही ,
( २ ) स्वतंत्र चलन तयार केले नाही व
( ३ ) स्वतःची घटना बनवली .
( 4 ) प्रतिसरकारची चळवळ महाराष्ट्रभर नेण्याची योजना
होती .
( ५ ) बेळगावपासून नागपूरपर्यंत तळ तयार होत होते .
( ६ ) बेळगावला - युवक दल
( ७ ) तालीम संघ कोल्हापूर , नाशिक , धुळे , नागपूर
( ८ ) जिल्हा संघ - मुंबई व सातारा
> न्यायदानासाठी -
ज्यायदान समिती न्याय जनतेच्या कोनि करावा . गावगावच्या काळ्या यादीतील लोकांना सर्वांसमोर शिक्षा दिली जात असे .
> संरक्षण दलात -
तुफान दल , सेनादल , राष्ट्रसेवा दल , बहिर्जी पथक होते . आघात दल - अंत्यतिक साहसी व द्रुतगती कृती करण्याची क्षमता असणान्यांचे दल होते .
> या काळात आचार्य प्र . के . अत्रेनी - नाना पाटलांना ' क्रांतिसिंह ही पदवी देऊन गौरव केला .
> १ ९ ४२ च्या चळवळीच्या काळात भूमीगत झालेले नाना पाटील मे १ ९ ४६ ला जाहीररित्या प्रकटले यानंतर त्यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामातही भाग घेतला .
> शेतकरी कामगार पक्षाची स्थापना ( ३ ऑगस्ट १ ९ ४७ ) शेकाप या पक्षाची स्थापना काँग्रेस अंतर्गत झाली . जातियवादी व भांडवलवादी व्यक्तींच्या हातात सत्ता आहे . त्यामुळे ब्राह्मणेत्तर व शेतकरी आंदोलनातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाने या पक्षाची स्थापना केली . नाना पाटलांनी यामध्ये सहभाग घेतला .
> नोव्हें . १ ९ ५१ ला शेकाप मधून बाहेर पडून भाई दत्ता देशमुखांच्या कामगार किसान पक्षात प्रवेश . शेतकरी व कामगारांच्या अपेक्षा काँग्रेसकडून पूर्ण होणार नाही म्हणून १ ९ ५३ ला रानवट ( नाशिक ) येथे जाहीर प्रवेश केला . यावेळी रावसाहेब कठके काकासाहेब वाघ यांचाही कम्युनिस्ट पक्षात समावेश .
> प्र.के. अत्रे " महाराष्ट्राचा माळकरी मार्क्सवादी झाला "
> यानंतर ते भारतीय किसान सभेचे अध्यक्ष झाले . त्यामार्फत १ ९ ५४ ला रशियाचा दौरा केला .
• त्यानंतर ते भारतीय किसान सभेचे अध्यक्षही झाले . त्यामार्फत १ ९ ५४ ला रशियाचा दौरा केला .
• त्यामार्फत - १ ९ ५४ - रशियाचा दौरा- सामुदायिक शेती , समाजवादी रचलेला
• १ ९ ६४ - भा.क.प. -सातवी परिषद , मुंबईला यात त्यांची राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य म्हणून निवड झाली .
• भूमिहीनांच्या लढ्यासाठी महाराष्ट्र दौरा - दादासाहेब गायकवाडांसोबत
• १ ९ ६७ निवडणुका - भाकपच्या पक्षाकडून - बीड लोकसमा - मतदारसंघात उभे निवडून गेले . जनतेने खर्च केला .
• १ ९ ७१ ला उभे राहिल नाहीत - प्रकृतीमुळे
• काँग्रेस- शेकाप - कामगार किसान पत्र - कम्युनिस्ट पक्ष
> गोवा - मुक्तिसंग्रामातही त्यांनी भाग घेतला .
• बाळ जोशी या क्रांतिकारकाची - तुरुंगातून सुटका केली .
> संयुक्त महाराष्ट्र चळवळीत
• संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने लढ्यासाठी पत्रके काढले : नोव्हें १ ९ ५८
• डिसें . १ ९ ५८ - दिल्ली पार्लमेंटवरील मोति -नेहरू - महाराष्ट्रात - सातारा - प्रतापगढ - त्यांच्या विशेष चळवळीत .
> १ ९ ६४ ला भाकपची सातवी परिषद मुंबईला झाली यात त्यांची राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य म्हणून निवड झाली .
> १ ९ ६७ ची निवडणूक त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षामार्फत बीड लोकसभा मतदारसंघातून लढवली व निवडून आले . या काळातील त्यांचा खर्च जनतेने केला .
> १ ९ ७१ ला प्रकृतीअस्वस्थ्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली नाही .
> संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला होता .
नोव्हें . १ ९ ५८ ला संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने लढ्यसाठी पत्रके काढली . डिसें . १ ९ ५८ ला दिल्लीला पार्लमेंटवरील मोर्चात सहभागी , पंडित नेहरू महाराष्ट्रात आल्यानंतर प्रतापगढ ( सातारा ) येथील त्यांच्या भेटीवेळी निषेध मोर्चात सहभागी .
> गोवा मुक्तीसंग्रामातही त्यांनी भाग घेतला .
> नाना पाटलांचा राजकीय प्रवास - सत्यशोधक चळवळ - ब्राह्मणेत्तर चळवळ - काँग्रेस - शेकाप - कामगार किसान पक्ष - कम्युनिस्ट पक्ष
आणखी वाचण्यासाठी
No comments:
Post a Comment
Please do not enter and spam link in the comment box.